- १ एप्रिलपासून लोकांना औषधांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. एनपीपीएने औषधांचे दर मंजुरी दिली – तर केंद्र सरकारने याला हिरवा कंदील दिला आहे.
- दर किती टक्यांनी वाढतील ?
- तसे पहिले तर देशातील एक हजारहून अधिक औषध निर्मात्या कंपन्यांनी एकत्र येऊन – सरकारला अनुसूचित औषधांच्या किमती १० टक्क्यांनी
- तर इतर औषधांच्या किमती २० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली होती – मात्र सध्या १ एप्रिलपासून एनपीपीएने औषधांचे दर – १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे
माळी समाज बांधव रेल्वे कर्मचारी संघाच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी….
मनमाड : येथील माळी समाज बांधव रेल्वे कर्मचारी संघाच्या वतीने महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती...











