अंदमान-निकोबार येथील २१ बेटे होती त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावं देण्यात आली असल्याची घोषणा केली आहे.
के आर टी शाळेत १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप
मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप...











