सुमारे हफ्त्याभरा पासून राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आज मिटला आहे. संप मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे संप समन्वय समितीने म्हटले आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
नांदगाव तहसील कार्यालयात स्वच्छतागृहा अभावी होत आहे महीलावर्गाची कुचंबणा
नांदगाव : मारुती जगधने आम्ही समजु शकतो सध्या निवडणूक कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त आहेत पण...










