भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
नांदगाव तहसील कार्यालयात स्वच्छतागृहा अभावी होत आहे महीलावर्गाची कुचंबणा
नांदगाव : मारुती जगधने आम्ही समजु शकतो सध्या निवडणूक कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त आहेत पण...










