loader image

अखेर वन विभागाने घेतली तहानलेल्या प्राण्यांची दखल

Apr 27, 2024


मनमाड – चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील भागवत झाल्टे
यांनी वारंवार वन विभागाकडे जंगली पशु प्राण्यांसाठी पानवट्या मध्ये पाणी टाकण्यासाठी टँकरच्या पाण्याची मागणी केली होती त्याची वन विभागाने तात्काळ दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी दोन टँकर पाणी टाकले त्यामुळे वन्य प्राण्यांना जीवदान मिळाले.येवला तालुक्यातील सावरगाव येथे हि हरिणांसाठी व जंगली प्राण्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करुवी येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे वन्य प्राण्यांच्या संख्येवरून आवश्यक त्या ठिकाणी पानवठे उपलब्ध करून द्यावा
तसेच जागोजागी कुंड्यांची निर्मिती करून द्यावी जवळ असलेले चांदवड तालुक्यातील समिट स्टेशन जवळील जंगलात शंभर पेक्षा हरणांची संख्या वाढली आहे तिथेही पाण्याची सुविधा त्वरित करावी व तेथील पाण्याचा साठा सध्या खराब होऊन गेल्यामुळे तेथील हरणांना पाण्याची सुविधा लवकरात लवकर करण्यात यावी त्यामुळे कातरणी तळेगाव समिट वडगाव परिसरात हरणे मोठ्या प्रमाणात मानवी वाड्या- वस्तीकडे पसरत आहे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो झालास तर याला कोण जबाबदार राहतील या मागणीची त्वरित दखल घेऊन आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी पाणवठे उपलब्ध करून देण्यात यावे व वेळोवेळी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.


अजून बातम्या वाचा..

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

नांदगाव - सतत वारकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे कुटुंबप्रमुख या नात्याने आज तालुक्यातील...

read more
मनमाड बस डेपोत  इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड बस डेपोत इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड इंधन बचाव ही काळाची गरज असून पुढच्या पिढीसाठी इंधन साठा राहील, हा विचार करून इंधनाचा...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

त्रंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कार्यक्रम...

read more
तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

न्यायडोंगरी (प्रतिनिधी) न्यायडोंगरीच्या अगदी मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची भुसावळ मुंबई भुसावळ...

read more
.