loader image

आनंद सेवा केंद्र,टिम केट व व्यापारी महासंघा तर्फे मतदान जनजागृती अभियान

May 19, 2024


 

लोकशाहीच्या महोत्सवात आनंद सेवा केंद्राने ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क सुलभपणे बजावता यावा यासाठी ७ व्हीलचेअर ची सेवा निवडणूक आयोगाला दिली. आनंद सेवा केंद्राचे काम हे कोतुकास्पद असुन त्यांच्याकडूनच अनेकांनी प्रेरणा घ्यावी असे गौरवोद्गार मनमाड निवडणूक प्रमुख व मुख्याधिकारी श्री शेषराव चौधरी यांनी काढले. सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन व फलकाव्दारे जनजागृती टिम केट, व्यापारी महासंघातर्फे करण्यात आले.याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक,आनंद सेवा केंद्राचे अध्यक्ष
व टिम केटचे महाराष्ट्र सचिव कल्पेश बेदमुथा, ज्येष्ठ व्यापारी गुरूदिपसिंग कांत, आनंद सेवा केंद्राचे उपाध्यक्ष योगेश भंडारी, दिपक शर्मा,अमोल देव, अँड संजय गांधी, विशाल लुणावत,सचिन बेदमुथा,महासंघाचे उपाध्यक्ष कुलदीपसिंग चोटमुरादी, महासंघाचे सरचिटणीस मनोज जंगम,झुजर भारमल,नितीन आहेरराव,विनय सोनवणे, आर्की.हार्दीक बेदमुथा,अंकुर लुणावत,अनुप पांडे, प्रमोद भाबड, ऋषभ शाह, योगेश भडके,नितीन महाजन,गौरव केकाण,हिरामण सोनवणे, एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
अझहर शेख व नानाभाऊ पाटील यांनी निवडणूक आयोग व मनमाड नगर परिषद तर्फे आनंद सेवा केंद्र व व्यापारी महासंघ,टिम केटचे आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,उमराणे संचलित,मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांनी...

read more
नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा  पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर...

read more
.