loader image
[ays_poll id=7]

RCB चे कर्णधार पदही सोडणार – विराट कोहली !

Sep 20, 2021


आधीच टी २० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची जाहीर केल्यानंतर आता IPL २०२१ नंतर RCB संघाचे कर्णधार पद सोडण्याची घोषणा विराट कोहलीने केल्याने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

IPL २०२१ च्या दुसर्या पर्वाला रविवारी सुरुवात झाली आणि विराट कोहलीच्या या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सोमवारी KKR विरुद्ध कर्णधार विराटचा आरसीबीसाठी 200 वा सामना असणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीच विराटने कर्णधारपद पर्व संपल्यानंतर सोडणार असल्याची घोषणा त्याने आरसीबीच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिली आहे.


अजून बातम्या वाचा..

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी व पोलीस कर्मचारी शहीद – अनंतनाग येथील घटना

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी व पोलीस कर्मचारी शहीद – अनंतनाग येथील घटना

  जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी, पोलीस ठार...

read more
नांदगाव तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत संत झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत संत झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड :शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा...

read more
मनमाड येथे रविवारी रंगणार जिल्हास्तरीय बास्केट बॉल स्पर्धा – संत झेविअर हायस्कूल चा पुढाकार

मनमाड येथे रविवारी रंगणार जिल्हास्तरीय बास्केट बॉल स्पर्धा – संत झेविअर हायस्कूल चा पुढाकार

मनमाड : झेवियर्स स्पोट् र्स क्लब मनमाड व प्रिन्सी मेमोरियल फाउंडेशन( पुणे)द्वारा आयोजित...

read more
.