loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जनावर चोरांचा सुळसुळाट !

Sep 30, 2021


तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना काही अज्ञात चोरट्यानी भारडी गावातील पोलीस पाटील भाऊसाहेब मार्कंड यांच्या दोन गायी (35000 हजार रुपये किंमतीच्या) चोरून नेल्या तसेच दरेल गावातील नामदेव नरोटे व मनोहर नरोटे यांचे दोन बैल (80,000 हजार किंमतीचे) व एक गिरी गाय (60,000 किंमतीचे) अशी जनावरे चोरीला गेली आहेत. एका बाजूने नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवाना आता जनावरे देखील सुरक्षित राहिली नसल्यामुळे ते चिंतातूर झाले असून शेतकरी बांधावात प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.,हे जनावरे कत्तली साठी चोरून नेली जात असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे…शेतकरी आपली गाई, वासर, बैल यांना आपली दैवत मानत असतो,,,,आज त्याच गाई चोरीला जाऊन कत्तल होत असल्याने शेतकरी दुःखी, कष्टी झाला आहे…. या सर्व चोरीचा तपास करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशे मत स्वाभिमानी मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री अण्णा त्र्यंबक सरोदे यांनी व्यक्त केले


अजून बातम्या वाचा..

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कोंढरे यांचा सत्कार व विविध पुरस्कारांचे वितरण !

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कोंढरे यांचा सत्कार व विविध पुरस्कारांचे वितरण !

नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृह येथे नाशिक जिल्हा अखिल मराठा महासंघ यांच्या वतीने अखिल भारतीय...

read more
आगामी निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरं जावे – छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आदेश !

आगामी निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरं जावे – छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आदेश !

कोरोनाच्या संसर्गामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

read more
.