loader image
[ays_poll id=7]

नांदगाव मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमदार कांदे यांची मागणी …

Oct 2, 2021


नांदगाव मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे.हिरव्यागार व डौलदार पिकांची डोळ्यासमोर झालेली नासाडी पाहून शेतकरी निराश झाला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांसोबत जनावरांची देखील गैरसोय होत आहे,शहर,गावांमध्ये अनेक दिवसांपासून पूरपरिस्थिती कायम आहे,अनेकांचा तर संसारच उध्वस्त झाला आहे,सामान्य नागरिकांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असलेला शेतकरी बांधव पावसापुढे हतबल झाला आहे.अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना मदतीची व आधार देण्याची गरज आहे,यासाठी महाराष्ट्र शासनाने नांदगाव मतदारसंघ हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्वरित शासकीय सोपस्कार पूर्ण करून शेतकरी ,सामान्य नागरिक व व्यावसायिकांना मदत देण्याची विनंती आमदार कांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री वडेट्टीवार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.                   


अजून बातम्या वाचा..

अंकाई ग्रामपंचायत सरपंचांनी राबवला स्तुत्य उपक्रम.. अतिवृष्टीने वाहून गेलेला रस्ता लोकसहभागातून केला दुरुस्त..

अंकाई ग्रामपंचायत सरपंचांनी राबवला स्तुत्य उपक्रम.. अतिवृष्टीने वाहून गेलेला रस्ता लोकसहभागातून केला दुरुस्त..

अंकाई ता येवला येथील अंकाई ते भगतवाडी हा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता.त्यामुळे भगतवाडी येथे...

read more
.