loader image

सुशासन दिन मा.पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजपा विद्यार्थी आघाडी तर्फे गरजु लोकांना ब्लॅंकेट वाटप

Dec 26, 2021


भारताचे माजी पंतप्रधान,भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. 2014 सालीच पंतप्रधान मा.ना.नरेंद्रजी मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ 25 डिसेंबर हा दिवस सुशासन दिन घोषित केला.त्यांनतर भारतीय जनता पार्टीच्या वतिने दर वर्षी सुशासन दिन साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून भाजपा विद्यार्थि आघाडी तर
तर्फे  यांनी येवला येथे गरजु लोकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले
केंद्र सरकारकडून पंतप्रधान नरेद्रजी मोदी यांनी घोषणा केल्यापासून प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन साजरा केला जातो.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ,माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेता देवेन्द्रजी फडणवीस  माजी मंत्री तथा आमदार गिरीष भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री dr भारतीताई पवार  जिल्हा अध्यक्ष केदानाना आहेर यांच्या सुचनेनुसार माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कामातून श्रद्धांजली अर्पण करावी .त्या सुचनेनुसार अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण म्हणून आज येवला येथे विद्यार्थी आघाडी तर्फे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थी जिल्हाअध्यक्ष समीर समदडीया. जिल्हाउपध्यक्ष चेतन धसे. Obc सिरचिटणीस राजू परदेशी. व्यापारी आघाडी चे हेमचंद्र समदडीया. विद्यार्थी आघाडी शहरअध्यक्ष वैभव खेरुड. स्वप्नील महाहुलक आदि युवा पदाधिकारी उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
.