टी २० विश्वचषक स्पर्धेचे सर्वप्रथम आपल्या नवे करण्याचा विक्रम भारताने सन २००७ साली केला होता. २५ सप्टेबर २००७ च्या दिवशी भारतीय संघाने अतिशय अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करीत विश्वचषक आपल्या नावे केले होते. आज या घटनेला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या युवा संघाचे नेतृत्व महेंद्रसिंघ धोनी यांनी केले होते.
सुपरलीग स्पर्धेत पुणे संघा विरोधात रुषी शर्माने घेतले 10 बळी
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन द्वारा जिल्हास्तरीय सामण्यातुन निवड झालेल्या खेळाडु व संघामध्ये...










