loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या !

Oct 29, 2021


तालुक्यात मागील महिन्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान व कर्जाला कंटाळून नांदगाव तालुक्यातील कऱ्ही गावातील शेतकरी सखाराम कोंडाजी दराडे यांनी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
५५ वर्षीय सखाराम दराडे हे शेतीचे झालेले नुकसान व कर्ज यामुळे गेल्या काही दिवसापासून चिंतेत होते, पावसामुळे तोंडाशी आलेले मका व कांद्याचे पिक संपूर्णपणे संपून गेले, लागलेला खर्च देखील संपूर्ण वाया गेला या तणावाखाली त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येची बातमी कळताच गावकऱ्यांनी मनमाड शहर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली.

अजून बातम्या वाचा..

विधी सेवा प्राधिकरण सेवा अंतर्गत मनमाड नगरपालिकेत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न..

विधी सेवा प्राधिकरण सेवा अंतर्गत मनमाड नगरपालिकेत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न..

 मनमाड न्यायालयाच्या न्यायाधीश यांचे आदेशाने नांदगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण सेवा समिती व मनमाड...

read more

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची आमदार कांदे यांची मागणी!

महाराष्ट्रात झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांना शासकीय नोकरीत सामावून...

read more
.